शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी
जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
हिंगोली, प्रतिनिधी
31 मार्च 2022
महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च, 2022 रोजी जिल्ह्यातील
टिप्पणी पोस्ट करा