मोबाईल ने उडविली अनेकांची झोप
महाराष्ट्र 24 न्यूज
कोरोना काळात मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे
त्यामुळे प्रत्येक जण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने रात्रंदिवस हातातुन मोबाईल सुटत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे
तरुणाई अग्रेसर आहे मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांची झोप उडाली व अनेकांना चष्मे डोळ्यांचे आजार सुरू झाले आहे
झोप कधी लागली ते समजणारे नाही
आहे तसेच दैनंदिन वेळा पाळणे महत्त्वाचे आहे
या सवयी तातडीने सोडा
दिवसभरात चार तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईलच्या व प्रति सवय घातक ठरू शकते
सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल चा वापर करीत असल्यास ही सवय टाळावी
रात्री झोपण्यापूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर मोबाईल पाहणे बंद करावे
मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेचे आजार ताण-तणाव कामात मन न लागणे विसरभोळेपणा आधी आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसभरात चार तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरणे
बंद करावे
आरोग्यासाठी जेवणाची व झोपण्याची वेळ निश्चित करावी
डॉक्टर नामदेव कोरडे
तालुका आरोग्य अधिकारी हिंगोली
टिप्पणी पोस्ट करा