महाराष्ट्र सरकारला जनतेचा विसर राजकीय नेत्यांची गुंडा गर्दी वाढली

महाराष्ट्र सरकारला
 जनतेचा  विसर 
राजकीय नेत्यांची गुंडा गर्दी वाढली 

महाराष्ट्र 24 न्यूज

मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात राजकारणी लोकांची गुंडा गर्दी वाढली 

नेमका काय प्रकार सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला कळेना
शासनाला  जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजकीय खटाटोप वाढली
सर्व राजकीय  मंत्री नेते आमदार खासदार त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी
राजकारणात जाऊन
गुंडा गर्दी करत आहेत 

 भोंगा जातीय तेढ निर्माण करणारा आहे
मात्र कायद्या पुढे एकही राजकारणी टिकेना मेरी भी चूप मेरी भी चुप 
 करताहेत राजकारणी लोक जनतेची दिशाभूल 

नागरिकांना आव्हान
अशा राजकीय गुंडागर्दी करणाऱ्या नेत्यावर यापुढे कोणीही भरोसा ठेवू नये 
शिक्षणाचा फायदा घ्या
कायदा सर्वांसाठी आहे
कोणापुढे हात पसरू नका 
राजकारणी लोकांचे पाय धरू नका 
स्वतःच्या भरोशावर जगा
स्वतःची काळजी घ्या विनाकारण राजकीय नेत्यांची संगत धरू नका

सर्वच पक्षाचे नेते आमदार खासदार मंत्री घोटाळेबाज आहेत

सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्या विविध योजना फायदा घ्या

शिका संघटित व्हा संघर्ष करा 
स्वतःच्या पायावर उभे रहा 
यापुढे राजकारणी लोकांच्या नादी नका लागू
तरुण वर्गासाठी  विशेष लेख
✒️✒️✒️✒️
मुख्य संपादक
 सुधाकर
 वाढवे
हिंगोली  महाराष्ट्र राज्य

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने