हंदगाव तालुक्यातील रुई(खा)येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सरपंच आमोल कदम भिमराव वाढवे गावकरी मंडळी याच्या मागण्या पुर्ण होत नसल्यामुळे तहसील कार्यालय अमर उपोषण
गावातील मुलांसाठी बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हदगांव डेपो यांना लिखीत माहिती देवुन सुद्धा कोनतीही कार्यवाही झाली नाही.तर दुसरीकडे वनविभाग हदगाव यांच्याकडे गावातील वानराने माजवलेल्या थैनातला कंटाळुन गावातील झालेल्या नुकसानिची भरपाई करुन द्यावी असे निवेदन दिले असता त्याच्या कडुनक कोनतीही कारवाई केलेली नाही.आणी मौजे रुई (खा)येथील गावातील लाईटचे तार व पोल जमिनीला टेकन्याची वेळ आली आहे असे निवेदन उप अभियंता हदगाव यांना निवेदन दिले तरी कोनतीही कार्यवाही केलेले नाही.या सर्व अटीना न्याय मिळावा म्हनुन सरपंच आमोल कदम यांनी गावकरी यांना घेवुन तहसील कार्यालय हदगांव येथे अमर उपोषन सुरु केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा